राष्ट्रीय

April 10, 2025 10:52 AM April 10, 2025 10:52 AM

views 2

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट- प्रधानमंत्री

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे. जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.   नवकार महामंत्र विकसित भारताच्य...

April 10, 2025 10:48 AM April 10, 2025 10:48 AM

views 8

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत आहे- परराष्ट्र मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी - भारत आणि अमेरिका परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत असल्याचं सांगितलं.

April 10, 2025 10:46 AM April 10, 2025 10:46 AM

views 7

RBI : सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. तसंच एसडीएफ दर ५ पूर्णांक ७५ शतांश टक्के आणि एमएसएफ दर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे.   सोन्याच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होऊन तो ४ पूर्णांक ...

April 10, 2025 10:35 AM April 10, 2025 10:35 AM

views 9

भारत फ्रान्सकडून २६ राफेल विमानं खरेदी करणार

भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार आहे. या २६ राफेल विमानांपैकी २२ विमानं एक आसनी आणि चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे.   राफेल सागरी विमानांमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार असून ,ही लढा...

April 10, 2025 10:31 AM April 10, 2025 10:31 AM

views 6

तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला मंजुरी

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पामुळे वेल्लोर आणि तिरुपती या शैक्षण...

April 9, 2025 8:40 PM April 9, 2025 8:40 PM

views 9

बिहारमध्ये वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज कोसळल्याच्या घटनेत मृत पावलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील ५ जण बेगुसराई जिल्ह्यातले असून ३ जण मधुबनी जिल्ह्यातले आहेत तर दरभंगा इथले २ आणि समस्तीपूर इथला एकजण या दुर्घटनेत दगावला. बिहार राज्यात अन्यत्र देखील पाऊस सुरु असून त्यात ५ जण मृत्युमुखी पडले तर ४ जण जखमी झाले. मुख्यम...

April 9, 2025 9:26 PM April 9, 2025 9:26 PM

views 11

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणलं जात असल्याचं वृत्त आहे. तो अमेरिकेतल्या तुरुंगात होता. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याची कोठडी घेतली असून ते भारताकडे निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली होती. या निर्णयाला आव्हान देणारी त्याची याचिका अमेर...

April 9, 2025 8:15 PM April 9, 2025 8:15 PM

views 4

भारत – अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या अतिरीक्त आयात शुल्काचे काय परिणाम होतील याची पडताळणी भारत करत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका परस्परांच्या हिताचा द्विपक्षीय व्यापार करार करण्याविषयी प्रयत्न करत आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत व...

April 9, 2025 8:08 PM April 9, 2025 8:08 PM

views 23

पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी ‘मिशन पोषण २.०’

पोषणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय पोषण पंधरवडा साजरा करत असून हा उपक्रम मिशन पोषण २.०चा एक भाग आहे. नवजात अर्भकांच्या पहिल्या हजार दिवसांवर लक्ष केंद्रित करणं, गर्भधारणेपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या पोषणाचं महत्त्व अधोरेखित करणं तसंच बालवयातलं पोषण यावर या उपक्रमाचा भर आहे...

April 9, 2025 8:02 PM April 9, 2025 8:02 PM

views 2

योजना आखताना ग्रामीण भारताचा विकास नजरेसमोर ठेवायला हवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

योजना आखताना ग्रामीण भारताचा विकास नजरेसमोर ठेवायला हवा,  त्यामुळे देशांतर्गत स्थलांतरं रोखता येतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत  भरलेल्या किसान कुंभ कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी योजनांमुळे शेतकरी तसंच समाजातल्या कमकुवत वर्गाला फायदा व्ह...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.