राष्ट्रीय

November 21, 2025 2:47 PM November 21, 2025 2:47 PM

views 11

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभा पूर्वी  ते आज बातमीदारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं  नुकसान किंवा जंगली ज...

November 20, 2025 9:01 PM November 20, 2025 9:01 PM

views 7

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार तसंच  अर्थ  आणि कामगार विभागांचे सचिव बैठकीला उपस्थित होते. १० केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय अर्थमंत्री विविध क...

November 20, 2025 9:03 PM November 20, 2025 9:03 PM

views 61

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI उत्साहात सुरू

गोव्यात पणजी इथं आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी ५६ व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारचं उद्घाटन केलं. जगभरातले चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, विक्रेते, महोत्सव आयोजक तसंच वितरक या महोत्सवात एका छताखाली येतात. हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि...

November 20, 2025 9:02 PM November 20, 2025 9:02 PM

views 17

G20 शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी २० शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्यापासून ३ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले आर्थिक व्यवहार सचिव सुधाकर दलेला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा...

November 20, 2025 8:17 PM November 20, 2025 8:17 PM

views 12

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नेटवर्क प्लॅनिंग ग्रूपची बैठक बोलावली होती. लॉजिस्टिक्स, उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार  विभागाचे सहसचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.    रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार...

November 20, 2025 7:36 PM November 20, 2025 7:36 PM

views 23

दिल्ली स्फोट प्रकरणी आज चार जणांना अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज चार जणांना अटक केली. या आरोपींना श्रीनगर मधून ताब्यात घेतल्याचं एनआयएने सांगितलं. डॉक्टर मुझमील शकील गनई, डॉक्टर आदील अमहद राथर, मुफ्ती इरफान अहमद आणि डॉक्टर शाहीन सईद अशी आरोपींची नावं आहेत.   

November 20, 2025 7:28 PM November 20, 2025 7:28 PM

views 15

मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित

नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.   उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४...

November 20, 2025 3:27 PM November 20, 2025 3:27 PM

views 40

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे. त्यासासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीने लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी...

November 20, 2025 2:46 PM November 20, 2025 2:46 PM

views 14

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली. यात त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि तज्ञांशी चर्चा केली.   यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूूर आणि पर्यटन मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्ञानेश भूष...

November 20, 2025 1:45 PM November 20, 2025 1:45 PM

views 12

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागाने दिला आहे. १४ व्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काळजीवाहू सरकार प्रणाली लागू होईल.   १० मे २०११ ला सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू सरकार प्रणाली बंद केली होती. या निर्णयाचा येणाऱ्या सार...