August 15, 2024 1:25 PM

views 18

७८व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा सर्वत्र उत्साह

७८वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे सरकारी-निमसरकारी कार्यालयं, लोकप्रतिनिधीगृहं, न्यायालयं, सहकारी संस्था, शाळा महाविद्यालयं तसंच अनेक स्वयंसेवी संस्था संघटनांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित केले होते.   स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्य...

August 15, 2024 10:34 AM

views 9

राज्यात सर्वत्र ‘हर घर तिरंगा अभियान’ जल्लोशात सुरु

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र 'हर घर तिरंगा अभियान' जल्लोशात सुरु आहे. कोल्हापूरमध्ये काल तिरंगा देशभक्ती दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. तर रत्नागिरीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातून काल भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आ...

August 15, 2024 10:28 AM

views 24

चित्रपट सृष्टीसाठीचे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर

पोलीस सेवेतल्या उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातल्या 908 पोलिस अधिकारी कर्मचारी यांना पोलिस पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये राज्यातल्या 59 पोलिसांचा समावेश आहे. राज्यातल्या चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवी...

August 14, 2024 8:50 PM

views 42

जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंग शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्य दलातले कॅप्टन दीपक सिंग शहीद झाले. या चकमकीत एक नागरिक जखमी झाला आहे.   काल रात्री डोडा जिल्ह्यातल्या शिवगढ असर भागात लपलेल्या दहशतावाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं होतं. रात्री उशिरा...

August 14, 2024 8:19 PM

views 43

थायलंडच्या संविधानिक न्यायालयाकडून प्रधानमंत्र्यांना पदच्युत करण्याचे आदेश

थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना पदच्युत केले आहे. १६ वर्ष कैदेत असलेल्या माजी वकीलाची मंत्रीमंडळात नियुक्ती करुन नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयानं ठेवला आहे. ५ विरुद्ध ४ अशा बहुमतानं न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला. ४० सिनेटरनं न्यायालयानं प्रधानमंत्र्...

August 14, 2024 8:17 PM

views 26

गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर...

August 14, 2024 8:12 PM

views 24

देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा

राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्र...

August 14, 2024 8:09 PM

views 24

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ३७ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेच्या एकंदर १ हजार ३७ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगण पोलीस दलाचे मुख्य कॉन्स्टेबल चडूवू यादय्या यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. २१३ कर्मचाऱ्यांना शौर्यपदक, तर ९४ जण...

August 14, 2024 7:27 PM

views 18

आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रात प्रभावी सेवा देण्यासाठी डीजीटल आरोग्य शिक्षणाला चालना देणारा करार नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अणि नॅशनल हेल्थ अथॉरीटी यांच्यात झाला.   नवी दिल्ली इथे झालेल्या कराराच्या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा तसंच आरोग्य विद्यापीठाच्या कु...

August 14, 2024 7:16 PM

views 36

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्यानं सामाजिक तसंच आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातलं केवळ आघाडीचंच राज्य नसून ते प्रगती आणि नवनिर्मितीचं प्रतीकही आहे...