डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा २३२-२३१ असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा २३२-२३० असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या १० मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.