September 18, 2025 1:07 PM

views 19

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750  स्पर्धेत भारताची आघाडीची शटलर पीव्ही सिंधूनं  आज थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अन ...

September 18, 2025 12:30 PM

views 38

Seva Parv: मोदी सरकारच्या कृषी उपक्रमांमुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवते.

"सेवा पर्व" या विशेष मालिकेद्वारे आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेती क्षेत्रात केलेल्या परिवर्तनाची आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या प्रयत्नांची माहिती देत आहोत. सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारावर, सरकारने शेतीच्या माध्यमातून देशात प्रगती आणि समृद्धी घडवून...

September 17, 2025 9:02 PM

views 43

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे. त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हण...

September 17, 2025 8:43 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात नवे परिमाण स्थापित केले – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात आपल्या कामातून राजनीतीचे नवे परिमाण स्थापित केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत काढले. प्रधानमंत्री नेहमीच राष्ट्र प्रथम या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.    वैष्णव यांनी आज नवी दिल्ल...

September 17, 2025 8:37 PM

views 36

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन

सेवा पंधरवड्यांतर्गत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीसाठी १६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. गेल्या ११ वर्षांत प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला आहे. अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि गरिबांपर्यंत सुविधा पोहोचल्या आहेत, असं शहा म...

September 17, 2025 8:19 PM

views 94

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकां...

September 17, 2025 8:58 PM

views 40

लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

September 17, 2025 8:58 PM

views 32

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा...

September 17, 2025 8:05 PM

views 34

सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवापर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली. यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी - एक...

September 17, 2025 8:03 PM

views 31

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती – मंत्री पियुष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्य...