जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा अंतिम फेरीत प्रवेश

ब्राझील २०२५ च्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं  इटलीच्या जियानलुइगी मलंगावर विजय मिळवत, ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.