डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 3:47 PM | Vijay Wadettiwar

printer

महायुती सरकारला राज्यातला शेतकऱ्यांची पर्वा नाही- विजय वडेट्टीवार

राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून निराशेच्या भरात आत्महत्या करत आहे. परंतु महायुती सरकारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केली आहे. 

 

महायुती सरकारनं सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं गेल्या आठ महिन्यांत १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.