विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर जायबंदी असल्यानं संघाच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशननं आज जाहीर केलं. या स्पर्धेत क गटात मुंबई सघ्या दुसऱ्या स्थानावर असून, त्यांचा पुढचा सामना उद्या हिमाचल प्रदेशाशी, तर गुरुवारी पंजाबशी होणार आहे.
Site Admin | January 5, 2026 6:54 PM
Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद