डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 8, 2024 3:59 PM | Uddhav Thackeray

printer

सवलती देऊन नागरिकांच्या समस्या दूर होणार नाहीत – उद्धव ठाकरे

राज्यात महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्या आहे. छोट्या मोठ्या सवलती देऊन नागरिकांच्या या समस्या दूर होणार नाही, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईत आयोजित राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. त्यांच्या कर्मकांडाला विरोध म्हणून साथ सोडली असं ते म्हणाले.