डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 29, 2025 2:30 PM

printer

तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर

महिला क्रिकेटमधे श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांमधे भारताच्या ६ बाद २७६ धावा झाल्या आहेत. प्रतिका रावळच्या ७८ धावा धावा हे भारताच्या डावाचं वैशिष्ट्य. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा