महिला क्रिकेटमधे श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांमधे भारताच्या ६ बाद २७६ धावा झाल्या आहेत. प्रतिका रावळच्या ७८ धावा धावा हे भारताच्या डावाचं वैशिष्ट्य.
Site Admin | April 29, 2025 2:30 PM
तिरंगी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर
