डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. चौथ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

 

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल.