November 24, 2025 7:17 PM November 24, 2025 7:17 PM

views 57

मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार तरुण असतील – मुख्यमंत्री

तरुणाईच्या माध्यमातून समाजात आणि राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित I I M U N मुंबई-२०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवावर्गाशी संवाद साधला. यावेळी युवावर्गासाठीच्या अनेक योजना  आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.  मुंबईत वाहतुकीचं मोठं जाळं तयार करण्यात सरकारला यश आलं असून पुढच्या पाच ते सात वर्षांत मुंब...

March 15, 2025 1:35 PM March 15, 2025 1:35 PM

views 16

दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र त्याग करुन मुख्य प्रवाहात- केंद्रीय गृहमंत्री

गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शाह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. ही अकॅडमी देशातली सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.   रालोआ सरकारने आसाममधे शांतता प्रस्थापित केली असून इथं उद्योगधंदे उभ...