August 5, 2025 11:06 AM

views 10

विमानवाहतूक क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक

भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात 2024 मध्ये एकंदर 24 कोटी 10 लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं 2024 चा जागतिक विमानवाहतुकीबाबतचा आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.   अमेरिका या यादीत सर्वोच्च स्थानावर असून, त्या देशात 87 कोटी साठ लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असल...