September 16, 2025 2:59 PM September 16, 2025 2:59 PM
18
सुरक्षित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं गरजेचं-गृहमंत्री
२०४७ पर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी कृतिदल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं. फक्त अंमली पदार्थविरोधी ब्युरो आणि गृहमंत्रालय नाही, तर याच्याशी संबंंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे विभ...