January 26, 2025 8:27 PM January 26, 2025 8:27 PM
3
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर ८ गडी राखून मात
आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर ८ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून ६४ धावा केल्या. भारतातर्फे वैष्णवी शर्मानं ३ बळी मिळवले. विजयासाठी ६५ धावांचं लक्ष्य घेउन फलंदाजीसाठी उतरल्यावर भारतातर्फे गोंगडी त्रिशानं ३१ चेंडूत ४० धावा केल्या. तर, स...