January 5, 2025 9:16 AM January 5, 2025 9:16 AM

views 5

शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०,००० रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष १२ हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षानं रयथू भरोसा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवण...

July 16, 2024 2:58 PM July 16, 2024 2:58 PM

views 9

तेलंगण सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना प्रसिद्ध

तेलंगण सरकारनं शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना काल प्रसिद्ध केली. शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे, असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंब निश्चित करण्यासाठी नागरी पुरवठा विभागानं दिलेली अन्नसुरक्षा पत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. बारा डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या काळात शेतकऱ्यांनी व्यावसायिक बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा सहकारी बँका यांच्यामार्फत घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जांना माफी दिली जाईल, असंही या निय...