August 1, 2025 12:45 PM

views 2

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या !

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.    रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी ७ आणि १४ ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्रे टर्मिनस ते ओखा या दरम्यान १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल.    वेलंकनी यात्रेसाठी २७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान वांद्रे टर्मिनस ते तमिळनाडूतल्या वेलंकनीपर्यंत विशेष गाड्या चालवल्...

July 19, 2025 3:40 PM

views 1

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर्णपणे अनारक्षित गाडी २३ ऑगस्टला धावेल.    पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल पासून ठोकुर आणि सावंतवाडीपर्यंत वांद्रे ते रत्नागिरी, बडोदा तसंच विश्वामित्री ते रत्नागिरी अशा विशेष गाड्या धावतील.  पश्च...

June 18, 2025 11:25 AM

views 15

जालना – तिरूपती – जालना ही विशेष रेल्वे पुन्हा होणार सुरू

जालना - तिरूपती - जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही गाडी येत्या जुलै महिन्यापासून दर सोमवारी सकाळी सात वाजता जालन्याहून निघणार आहे.