July 30, 2025 3:59 PM July 30, 2025 3:59 PM
6
ऑपरेशन सिंदूरवर राज्यसभेत आजही चर्चा सुरु
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर आजही चर्चा सुरु राहिली. या चर्चेत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितलं की, पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावर केंद्रसरकारने पाकिस्तानविरोधात कठोर धोरण घेतलं आहे. दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती देण्यात आली. आणि पाकिस्तानातले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. १९४७ नंतर सातत्याने पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे. याआधी...