March 19, 2025 7:34 PM March 19, 2025 7:34 PM
3
बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार- कृषिमंत्री
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत राहुल पाटील आणि सई डहाके यांनीही सहभाग घेतला. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीनं देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद १०० दिवसांच्या कृती आराखड्यात केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरमधे सोमवारी झालेल्या हि...