May 5, 2025 9:53 AM
विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो- उपराष्ट्रपती
विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो. म्हणूनच, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणि समृद्धी आणण्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्या...