March 12, 2025 2:50 PM March 12, 2025 2:50 PM

views 9

मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार

भारत-मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.   भारत-मॉरिशसच्या भागीदारीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या संसद भवनाच्या निर्माणात भारत सहाय्य करेल. मॉरिशसमध्ये १०० किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या पाईपच्या आधुनिकीकरणासाठी काम केलं जाईल. सामुदायिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ५०० मिलियन मॉरिशियन रुपये खर्चा...

March 10, 2025 9:52 AM March 10, 2025 9:52 AM

views 7

भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२वी आवृत्ती सुरू

भारत-किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजारची १२ वी आवृत्ती आजपासून किर्गिस्तानमध्ये सुरू होत आहे. १४ दिवसांचा हा संयुक्त सराव या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत सुरू राहील. शहरी आणि पर्वतीय उंच भूप्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या ऑपरेशन्समधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.

March 10, 2025 9:48 AM March 10, 2025 9:48 AM

views 7

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान व्यापार करारासाठी दहावी बैठक

भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन संघटनेचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्या अलिकडच्या भेटीदरम्यान, दोन्ही गटांदरम्यान संतुलित आणि परस्पर हिताच्या असलेल्या विविध करारांना अंतिम रुप देण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासना...

March 10, 2025 8:56 AM March 10, 2025 8:56 AM

views 8

१२ वर्षांनंतर ICC करंडकवर कोरलं भारताचं नाव

आयसीसी चँपिअन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल १२ वर्षानंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत एकमेव देश ठरला आहे.   न्यूझिलंडनं दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. पहिला गडी बाद होण्यापूर्वी शुभमन गील आणि रोहित शर्मानं १०५ धावांची भागीदारी केली.  विजयासाठी श्रेयस, राहुल आणि अक्षर पटेल यांची कामगिरी महत्वाची ठरली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीर घोषित कर...

March 5, 2025 9:48 AM March 5, 2025 9:48 AM

views 11

ICC Champions Trophy : भारताची अंतिम फेरीत धडक

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 264 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात हे उद्दिष्ट पार केलं.   विराट कोहलीने संयमी 84 धावा केल्या तर श्रेयस अय्यरच्या 45 , के एल राहु...

March 1, 2025 1:16 PM March 1, 2025 1:16 PM

views 29

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगभरातील लोक भारताला जाणून घेण्यासाठी इथं येत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.   तिथल्या व्यवस्थापनाबद्दल जगाला भारताचं आश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. योगा आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. भारतात मोठ्या प्रमाणात ...

March 1, 2025 10:34 AM March 1, 2025 10:34 AM

views 34

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.   अफगाणिस्तान संघानं दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलिया संघानं 12 षटकं आणि 5 चेंडूंत 109 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ गट अ विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

February 28, 2025 7:02 PM February 28, 2025 7:02 PM

views 20

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज दिले. सचिव तन्मय लाल यांनी आज दुपारी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी चर्चा केली. या कराराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं तन्मय लाल यांनी सांगितलं. पुरवठा साखळी आणि कौशल्य वाढवणं, सेमीकंडक्टरच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झ...

February 28, 2025 1:27 PM February 28, 2025 1:27 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात चर्चा

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्ष अखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरुप दिलं जाईल, अशी आशा युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी चर्चा केली. यावेळी भारत-युरोपियन संघ यांच्यात धोरणात्मक भागीदारीला नवीन चालना देण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. युरोपियन युनियन भारतासोबतचा आपला व्यापार विस्तारायला उत्सुक असून प्रस्ताव...

February 25, 2025 9:52 AM February 25, 2025 9:52 AM

views 5

मानवी हक्कांच्या संरक्षण आणि संवर्धनात भारत सक्रिय – मंत्री डॉ. एस. जयशंकर

मानवी हक्कांच्या संरक्षण आणि संवर्धनात भारतानं नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जिनिव्हा मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या अधिवेशनाला त्यांनी काल दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारताचा दृष्टिकोन आपल्या भागीदारांच्या प्राधान्यक्रमानुसार, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यावर केंद्रित आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारतानं नेहमीच दहशतवाद सहन करण्याला विरोध केला आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताची भूमि...