October 2, 2025 6:12 PM
24
भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला
भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या. अहमदाबादमध...