January 24, 2026 8:10 PM
2
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूरमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या १३ व्या षटकात ५ बाद १२९ धावा झाल्या होत्या.