January 3, 2026 2:03 PM
19
भारत आणि बांगलादेश यांच्यातली नियोजित क्रिकेट मालिका सप्टेंबरमध्ये रंगणार
भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या वर्षी नियोजित असलेली मर्यादित षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका यावर्षी सप्टेंबर महिन्यात होईल, असं बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितलं आहे. मात्र याचं वेळापत्रक निश्चित नाही. गेल्यावर्षी बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारानंतर प्रधानमंत्री शेख हसिना भारतात आल्या, त्यानंतर दोन्ही देशा दरम्यान तणाव वाढला. दोन्ही देशांनी परस्परांच्या उच्चायुक्तांकडे परस्परांच्या देशातल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. या परिस्थितीमुळे दोन्ही देशां दरम्यान होणारी क्रिकेट मालिका ...