December 13, 2025 8:14 PM December 13, 2025 8:14 PM
नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा
नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या ५ वर्षात देशातला सर्वात विकासित आदिवासी क्षेत्र ठरेल यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या २ वर्षात दोन हजारापेक्ष...