April 11, 2025 7:59 PM

views 12

‘गतीशक्ती’ उपक्रमाद्वारे भारत सरकारने व्यवसायानुकूलता वाढवली – मंत्री एस जयशंकर

गती शक्ती उपक्रमाद्वारे भारत सरकारने व्यवसायानुकूलता वाढवली असून आधुनिक पायाभूत सोयी सुविधा, सार्वजनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. इटली-भारत व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांमुळे भारतात उद्योग सुरु करण्याचं आकर्षण जगात निर्माण झालं आहे असं ते म्हणाले.   युरोपीय संघाच्या आयुक्तवृंदाच्या भारत दौऱ्यात मुक्त व्यापार करारावरची बोलणी या व...