May 29, 2025 5:57 PM
अन्नधान्य उत्पादन ३५ कोटी ४० लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज
सन २०२४-२५ मधे भारताचं अन्नधान्य उत्पादन ३५ कोटी ४० लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज सरकारने वर्तवला आहे. हे उत्पादन २०२३-२४ पेक्षा ६ टक्क्याहून जास्त आहे. गहू, तांदूळ, मका, सोयाबीन, डाळी आणि श...