June 2, 2025 11:52 AM

views 18

ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर

ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीममध्ये रस्ते जलमय झाले आहेत तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांच्या पाणी  पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याकडून सतत मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.   दरम्यान, सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे, या पार्श्...

December 3, 2024 2:25 PM

views 14

प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून केली चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी तामिळनाडूला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.