December 3, 2025 1:09 PM December 3, 2025 1:09 PM

views 10

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाई होणार

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआयनिर्मित आक्षेपार्ह आशयांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात विचारलेल्या  प्रश्नावर ते उत्तर देत होते. समाज माध्यमांचा उपयोग करून एक समांतर परिसंस्था तयार होत असून त्याद्वारे भारतीय संविधानाला आणि कायद्यांचं पालन न करण्याकडे कल दिसून येतो, त्यावर कठोर नियम बनवण्याची गरज असल्याचंही वैष्णव यावेळी म्हणा...

March 27, 2025 10:58 AM March 27, 2025 10:58 AM

views 15

३ वर्षात देशात १५००पेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित

केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकाने गेल्या तीन वर्षात देशात दीड हजारपेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे.   केंद्रीय महाइति आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितल की यासंदर्भात 72 हजारांपेक्षा जास्त तक्रारी पात्र सूचना कार्यालयाला मिळाल्या असून, त्यांच सत्यता शोधक पथक बाटमयांच्या सत्यतेचा तपास करू त्याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियावरुंन देते.   नागरिकांनी सरकारशी संबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांविषयी आपल्या तक्रारी असल्यास 87 99 71 12 59 या...