November 16, 2024 6:24 PM

views 11

धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मुंबईतली धारावी झोपडपट्टी अदानी उद्योगसमूहाला दिलेली नसून धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत देसाईगंज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राजीव गांधी असताना त्यांनी धारावी पुनर्विकासाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर 25 वर्ष काँग्रेसचं सरकार असतानाही धारावीचा विकास झाला नाही, अशी टीका त्यांनी केली.  महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना पीक...

October 9, 2024 9:02 AM

views 11

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्वच उपसा सिंचन योजना आता सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार असल्यामुळे या सिंचन योजनांचा संपूर्ण फायदा मिळू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलपुरात एका कार्यक्रमात व्यक्त केला. राज्यातल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक जिल्ह्यात उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांच्या मोठ्या वीज बिलांमुळे त्या योजना चालविणे कठीण होते. मात्र आता या योजना सौर उर्जेवर काम करतील; त्यासाठी त्यासाठी केंद्र शासनानं राज्य शासनाला जवळपास 29 हजार कोटी रुपयांचा निधी दिला...