July 30, 2024 9:19 AM July 30, 2024 9:19 AM

views 11

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष्टींची चौकशी ही समिती करणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करायचे उपाय आणि त्या अनुषंगानं धोरणातील बदलही समिती मार्फत सुचवण्यात येतील. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा हा मुद्दा काल संसदेच्या ...