March 24, 2025 3:04 PM
4
कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये-अजित पवार
औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही. तसंच कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा- सुव्यवस्थेवर ताण येई...