November 13, 2025 1:24 PM
29
पत हमी योजनेमुळे भारत स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल – प्रधानमंत्री
केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केलेल्या निर्यातदारांसाठीच्या पत हमी योजनेमुळे स्पर्धात्मकता वाढेल, व्यवसाय सुलभ होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. यात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. निर्यात प्रोत्साहन अभियानामुळे स्पर्धात्मकता वाढेल, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना, प्रथमच निर्यात करणाऱ्यांना तसंच कामगार केंद्रित क्षेत्रांना मदत होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले. खनिजां...