September 30, 2024 1:57 PM

views 15

बिहारमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

बिहारमध्ये १६ जिल्ह्यांमधले चार लाख नागरिक पूरपरिस्थितीशी सामना करत आहेत कोशी, गंडक, बागमती, महानंदा आणि कमलबलान या नद्यांचं दुथडी भरुन वाहत आहेत. शेकडो गावे पुराचा सामना करत आहेत. पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे भारत-नेपाळ सीमेवरची रेल्वे सेवाही रद्द झाली आहे.