April 28, 2025 1:33 PM
काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा – बांगलादेश
काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा अशी अपेक्षा बांगलादेशानं व्यक्त केली आहे. दक्षिण आशियात स्थैर्य नांदण्यासाठी हे आवश्यक असल्याचं बांगलादे...