June 5, 2025 1:41 PM
आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर
आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, बुऱ्ही दिहिंग, कोपिली, सोनई, कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरू...
June 5, 2025 1:41 PM
आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक भागात पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, बुऱ्ही दिहिंग, कोपिली, सोनई, कटखल या नद्या धोक्याच्या पातळीवरू...
March 15, 2025 1:35 PM
गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. गोलघाट जिल्ह्यातल्य...
February 24, 2025 9:10 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री आज गुवाहाटीतील झुमोईर बिनदिनी कार्यक्रमात सहभागी होतील. उद्या त्यांच्...
January 11, 2025 8:44 PM
आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातल्या कोळसा खाण दुर्घटनेतील बचाव कार्य आजही सुरू होतं. आज सुमारे दीडशे तासांच्या प्रयत्नांनंतर तीन खाणकामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सोमवारी सकाळी या क...
January 8, 2025 1:31 PM
आसाममध्ये दिमा हासाओ जिल्ह्यातल्या उमरंगसो इथे पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतीय नोदलाच्या २१ पॅरा डायव्हर्सने बाहेर काढला. ही व्यक्ती नेपाळची नागरिक असल्या...
January 3, 2025 3:18 PM
आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन आज गुवाहाटी इथं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोकराझार आकाशवाणी केंद्राच्या १० किलोवॅट प्रक्षेपकाचं आणि राष्ट्रीय इलेक्ट्...
October 28, 2024 2:51 PM
आसामच्या ढोलाई, समगुरी, बेहाली, सिडली आणि बोंगाईगाव या पाच विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. सत्ताधारी भाजपनं त...
August 6, 2024 11:28 AM
आसाममधल्या गुवाहाटीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानं अचानक आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुवाहाटीमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकी...
July 12, 2024 2:47 PM
आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्ट...
July 5, 2024 11:39 AM
आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांन...
गोपनीयता धोरण | कॉपीराइट © 2025 बातम्या ऑन एअर. सर्व हक्क राखीव
शेवटचे अद्यावत: 16th Jun 2025 | अभ्यागतांना: 1480625