March 22, 2025 9:41 AM
4
गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षितता बळकट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
केंद्र सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याचे धोरण अवलंबले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जम्मू काश्मिरमधील दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये 70 टक्के घट झाली असून दहशतवादाच्...