April 9, 2025 1:54 PM April 9, 2025 1:54 PM

views 17

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलं आहे. यामध्ये सागाइंग, मंडाले आणि मॅगवे या प्रमुख शहरांमधल्या ८० टक्क्यांहून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन ब्रह्मासह युरोपीय राष्ट्र, अमे...

April 1, 2025 10:15 AM April 1, 2025 10:15 AM

views 16

म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर

म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात, झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. म्यानमारच्या मंडाले भागाला शुक्रवारी अगोदर ७ पूर्णांक ७ रिख्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी ६ पूर्णांक ४ एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. देशात भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता २ हजार ५६ झाली असून ३ हजार ९०० च्या वर नागरिक जखमी झाले आहेत. तर जवळपास २७० व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत, असं म्यानमारच्या लष्...

June 26, 2024 7:54 PM June 26, 2024 7:54 PM

views 16

म्यानमार हिंसाचारामुळे भारताच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल भारताकडून चिंता व्यक्त

भारताच्या सीमेवर म्यानमारमधे सुरू असलेली हिंसा आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याबद्दल भारताला मोठी चिंता वाटत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत  जयशंकर तसंच म्यानमारचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यु थान श्वे यांनी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.  अंमली पदार्थाची बेकायदा देवाणघेवाण, शस्त्रास्त्र आणि मानवी तस्करी ही प्रमुख आव्हानं असल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. म्यावद्दी इथं अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांन...