डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 12, 2025 7:32 PM | Ratnagiri

printer

रत्नागिरीत आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवाचा समारोप

रत्नागिरी इथं आयोजित  तिसऱ्या सागर महोत्सवाचा आज  समारोप झाला. आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशननं आयोजित केलेल्या या महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागराचं महत्त्व उलगडणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि अभ्यासफेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. `

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.