भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला भर

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला आहे. द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं आणि सहकार्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये काल त्या अल्जेरिया-भारत आर्थिक फोरमला संबोधित करत होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.