पर्यटन, युवा सक्षमीकरण, महिलांचे स्वयंसहाय्य्यता गट, पीएम सूर्यघर योजना आणि व्हायब्रण्ट व्हिलेज योजना या सारख्या उपक्रमांमुळे मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी एक लेख समाजमाध्यमावर सामायिक केला आहे. शासकीय मदत आणि स्थानिक जनतेच्या सहभागामुळे मेघालय आपल्या उदाहरणातून सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवत आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे.
Site Admin | July 20, 2025 7:30 PM | PM Narendra Modi
मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्र्यांचा लेख