डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली – प्रधानमंत्री

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधल्या गढवा इथं केली. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.