गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांंगितलं. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा लेख अन्न प्रक्रिया क्षेत्रात भारताचं उल्लेखनीय यश याविषयीचा आहे.
Site Admin | June 24, 2025 6:03 PM | Prime Minister Narendra Modi
गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
