ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोटी माहिती प्रसारित केल्यामुळे ४००हून अधिक यूआरएल बंद – मंत्री अश्विनी वैष्णव

ऑपरेशन सिंदूर दरम्यान खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यामुळे ४००हून अधिक यूआरएल बंद करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चुकीची माहिती, खोट्या बातम्या आणि प्रचार मोहिमा चालवल्या गेल्याचं आढळलं असून यातले बहुतांश स्रोत हे भारताबाहेरचे होते, असंही ते यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.