November 30, 2024 8:21 PM

printer

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट : पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

दुबईत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानबरोबरचा सामना भारताचा ४३ धावांनी गमावला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या शाहजाब खान आणि उस्मान खान यांच्या जोडीनं ५० षटकात ७ गडी बाद करत २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव ४८ षटकात २३७ धावाच करु शकला. भारताच्या निखिल कुमारनं सर्वाधिक ६७ धावा केल्या. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.