शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
Site Admin | January 15, 2025 10:44 AM | जालना | निलेश हेलोंडे | शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
कोणतीही पोस्ट आढळली नाही.
गोपनीयता धोरण | कॉपीराइट © 2025 बातम्या ऑन एअर. सर्व हक्क राखीव
शेवटचे अद्यावत: 18th Nov 2025 | अभ्यागतांना: 1480625