डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निलेश हेलोंडे यांचे निर्देश

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.