शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभाग

राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी अर्थात Di-Ammonium Phosphate खताची शेक-यांकडून जास्त मागणी आहे.चालू खरिप हंगामामध्ये शेतक-यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचं  आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.