जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं समित्या स्थापन केल्या आहेत. केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक सुकाणू समिती आणि पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.