टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत आणि बांग्लादेशमध्ये लढत

श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांग्लादेशसोबत होत आहे. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या १२ षटकांत ५ बाद ३७ धावा झाल्या होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.