January 1, 2026 8:24 PM

printer

भारताच्या निर्यातीवर आजपासून ऑस्ट्रेलियात कोणताही कर लागणार नाही

भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारानुसार भारताच्या निर्यातीवर आजपासून ऑस्ट्रेलियात कोणताही कर लागणार नाही. यामुळे भारतातल्या रत्नं, अलंकार, वस्त्रं, चामडं, पादत्राणं, अन्नपदार्थ, वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.

 

तर, ऑस्ट्रेलियातून भारतात येणाऱ्या सुमारे ७० टक्के वस्तूंवरचं आयात शुक्ल कमी किंवा रद्द होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी काहीच दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.